कृषी उत्पादन ही महत्त्वाची भूमिका बजावते आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य स्त्रोत आहे.

कृषी उत्पादन ही महत्त्वाची भूमिका बजावते आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य स्त्रोत आहे.

कृषी अर्थसंकल्प मध्ये शेतीसाठी लागणारे  खर्च आणि उत्पन्न लक्षात घेऊन योजना तयार केली जाते.

शेतकऱ्याची आर्थिक स्थिती समजून घेण्यास कृषी अर्थसंकल्प मदत करतो,

यामध्ये बियाणे, ऊर्जा, मजुरी खर्च, पिकाचे अंदाजे उत्पन्न आणि बाजारभाव समाविष्ट आहे.

यामुळे शेतकऱ्याला त्याच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी योग्य निर्णय घेण्यास मदत होते

जी विशिष्ट कालावधीत निविष्ठा आणि संसाधनांच्या गरजेचे मूल्यांकन करते.

शेतीचे अंदाजपत्रक आणि आर्थिक नियोजन करून शेतकरी आर्थिक स्थिती सुरक्षित ठेवू शकतो.